लोकसभा निवडणूक : दुपारी १ वाजेपर्यंत अकरा मतदार संघात झाले इतके मतदान

0

मुंबई,दि.७: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ .५५ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

सोलापूर – २९.३२ टक्के
लातूर – ३२.७१ टक्के
सांगली – २९.६५ टक्के
बारामती – २७.५५ टक्के
हातकणंगले – ३६.१७ टक्के
कोल्हापूर – ३८.४२ टक्के
माढा – २६.६१ टक्के
उस्मानाबाद – ३०.५४ टक्के
रायगड – ३१.३४ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१ टक्के
सातारा – ३२.७८ टक्के


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here